.अन्यथा 'भाजीपाला माकेटही बद कराव लागेल

.अन्यथा 'भाजीपाला पुणेः 'करोना' फैलाव वेगानं । केली आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या होत असतानाही लोक सरकारच्या जिल्ह्यात साथीचा प्रसार होऊ नये सूचनांचं पालन करत नसल्याबद्दल म्हणून जिल्ह्याच्या सीमा सील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करण्यात आल्या आहेत. यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जमावबंदीही लागू करण्यात आली 'सुशिक्षित लोकच बेजबाबदारपणे आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी वागत आहेत, हे दुर्दैव आहे. लोक गर्दी करताना दिसत आहेत. भाजीसाठी गर्दी करू नका, अन्यथा आजारा टाळण्यासाठी पाळाव्या भाजीपाला मार्केटही बंद करावं लागणाऱ्या नियमांचं पालन होताना लागेल,' असा इशाराही त्यांनी दिला दिसत नाहीए. त्या पार्श्वभूमीवर आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा __'करोना'च्या पार्श्वभूमीवर जनतेला सरकारच्या सूचनांचं पालन सरकारनं राज्यात संचारबंदी लागू करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात सुरुवातीला जे जोडपं करोनाबाधित आढळलं होतं. त्यांचा आज दुपारी दुसरा अहवाल येणार आहे. त्यांच्याबातीत दिलासा देणारी बातमी येईल अशी अपेक्षा आहे. मात्र, तरीही कुणीही गाफील राहता कामा नये. भाजीपाला मार्केटमध्ये आजही गर्दी होताना दिसतेय. भाजीपाल्याचा पुरवठा सुरूच आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. गर्दी करू नका,' अशी विनंती त्यांनी केली. करोनाच्या साथीचा आणि त्यामुळं निर्माण झालेल्या भीतीचा फायदा घेऊन काही गोष्टींची साठेबाजी केल्याच्या बातम्या येत आहेत. त्याबाबत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. 'मास्कची साठेबाजी करणाऱ्यांच्या विरोधात अशी कायदेशीर कारवाई केली जाईल की त्यांना त्यांच्या दोन पिढ्या आठवतील. यांना मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारेच म्हणायला हवं, असं ते म्हणाले. सरकारच्या सूचना लोकांनी गांभीर्यानं घेतल्या नाहीत तर अधिक कठोर पाऊल उचलावं लागेल, असंही ते म्हणाले.